पंजाब

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन…

एकीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यावर ‘करोडोंची खैरात’ करत असतानाच (या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी, उपरती झाल्यासारखी ही घरं मोफत दिली जाणार नसल्याचं म्हटलंय), ‘आम आदमी पार्टी’चे पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘One MLA, One Pension’ असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने कितीही वेळा […]

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन… Read More »

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया

(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया Read More »

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय???

सर्वप्रथम, पंजाबच्या भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारचं मनःपूत अभिनंदन आणि सर्व आजीमाजी आमदार-मंत्र्यांचं बव्हंशी अनावश्यक व अतिशय खर्चिक असलेलं पोलिस-संरक्षण काढून घेण्याचा समयोचित पहिलावहिला प्रशासकीय निर्णय घेतल्याबद्दलही खूप खूप कौतुक! त्याचसोबत, भगतसिंगांच्या ‘खाटकर कलान’ या जन्मगावी  ‘आप’च्या नव्या सरकारने आपला शपथविधी-सोहळा आयोजित करावा, हे खरोखरीच स्पृहणीय होय… मात्र, तो त्या भगतसिंगांच्या जन्मगावी

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय??? Read More »

“विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास’…

भारतीय गव्हाचं कोठार, एम्. एस्. स्वामीनाथनकृत हिरव्या क्रांतिचा अग्रदूत, आधुनिक भारतातल्या मंदिरां‘चं राज्य (इति पंडित नेहरु…) म्हणजेच, अवाढव्य मोठ्या धरणांचं राज्य… वगैरे वगैरे ‘विशेषणे‘ मिरवणारं ‘पंजाब राज्य‘, स्वातंत्र्यापश्चात ‘घडता पंजाब‘पासून ‘बुडता-बिघडता पंजाब‘ असा प्रवास करता कसं झालं, हा एक मन विषण्ण करणारा “विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास‘ आहे…… पूर्वीच्या सुखीसमाधानी पंजाबला जणू,  एम्. एस्. स्वामीनाथनकृत

“विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास’… Read More »