भाषा

“बैल गेला आणि झोपा केला….”

महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीवरील ‘गुजराथी भांडवली-लाॅबी’च्या करकचून पडलेल्या विळख्याने ‘मराठी-श्वास’ गुदमरला असताना…मराठी-भाषा ‘अभिजात’ होण्याचा नेमका उपयोग काय आणि तो उपयोग कोणाला…??? मराठी-भाषा ‘अभिजात’ म्हणून जाहीर करण्यामागचा मूळ कुटील हेतू…जाणून न घेताच किंवा त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करत; ज्यापद्धतीने, स्वतःला साहित्यिक म्हणवणारे एकजात सगळेच महाभाग…गळे काढून तारस्वरात ‘डबल-इंजिन’ सरकारचं (दिल्ली आणि मुंबईस्थित) बेफाम कौतुक करताना दिसतायत…ते पहाता, थोडी […]

“बैल गेला आणि झोपा केला….” Read More »

मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था

सर्व शाळांमधून (खरंतरं, हल्लीच्या भाषेत ‘स्कूल’मधून) मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था (मराठीचा उठताबसता उद्घोष करणाऱ्या राजकारण्यांकरवीच), तेवढी वाईट झालेली नसतानाची, ही कथा…. मात्र, तोपर्यंत, ‘‘द्रोणाचार्य-सानेगुरुजी-पुलं’चे चितळे मास्तर आणि आताचे भुजबळ सर’’… असा आचार्य, ते गुरुजी, ते मास्तर, ते थेट ‘सर’… हा लांबवरचा प्रवास घडून, ‘‘चुलीतलं ‘सरपण’ होण्यागत’’, शिक्षकांची वाईट अवस्था मात्र

मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था Read More »