कामगार व उद्योग (Labour & Industry)

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय!

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय! गुलामगिरी व नव-अस्पृश्यतास्वरुप असलेली कंत्राटी-कामगार पद्धतीची ‘अवदसा’ कामगार-कर्मचाऱ्यांच्या घराघरात घुसण्याअगोदर… “कामगारांचं आर्थिकदृष्ट्या ‘चांगलभलं’ करण्याच्या निमित्ताने कामगार-संघटनांमध्ये संघर्ष व्हायचे; पण, आता कामगारांचं जास्तीतजास्त शोषण करण्यातून आपलं ‘चांगभलं’ करण्यासाठी, आपली उखळ पांढरी करण्यासाठी कंत्राटदारांमध्ये संघर्ष उडायला लागलेत आणि हे लोण आता खाजगी क्षेत्रातही […]

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय! Read More »

कामगारांना शिस्त, पण भांडवलदारांना सूट – मूर्तींचं प्रस्थ आणि ढोंगी व्यवस्थेचा चेहरा!

ही आहे ‘असलियत’ तथाकथित ‘उदारमतवादी’ भांडवली-व्यवस्थेच्या पुरस्कर्त्याची…जो शहाजोगपणे कामगार-कर्मचारीवर्गाने आठवड्याचे तब्बल ७० तास काम केले पाहिजे, असा क्रूर ‘भांडवली-शंखनाद’ करत होता! आपण सारी बावळट माणसं साधेभोळेपणाने नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, लता मंगेशकर वगैरे एकेक रक्तपिपासू-निर्मम-शोषक भारतीय ‘भांडवली-व्यवस्थे’च्या (Vampire-State System) पालखीचे भोई असणाऱ्यांना फारच डोक्यावर घेऊन नाचतो! कधी आपण शहाणे

कामगारांना शिस्त, पण भांडवलदारांना सूट – मूर्तींचं प्रस्थ आणि ढोंगी व्यवस्थेचा चेहरा! Read More »

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे….

…ज्या बिहारने देशाला, विशेषतः महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. त्याकामी, ‘बिहार नवतरुण आयोग’ (Bihar Youth Commission) स्थापन करण्यात आलेला आहे… वारे व्वा, आत्ता कुठे त्या ‘बीमारु’ बिहारमध्ये उद्योगव्यवसायातून नोकरीधंदे ‘उगवायला’ लागलेत; तर, यांच्या ‘स्थानिकत्वा’चा कोंबडा लगेच आरवायला लागला आणि यांचे ‘खायचे खरे

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. Read More »

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही….

१५ जून-२०२५ रविवारचा तो पावसाळी दिवस आणि त्या एकाच दिवशी समस्त कामगारवर्गासाठी अतिशय उद्बोधक, असे दोन कार्यक्रम घडून गेले…आणि, ते होते, एकाच कंपनीतल्या दोन निवृत्त कामगारांच्या संबंधाने…कंपनीचं नाव सुल्झर पंप्स, दिघा (नवी मुंबई) आणि कामगारांची नावं अनुक्रमे प्रफुल्ल मुणगेकर व काशिनाथ वडगावकर. प्रफुल्ल मुणगेकरचा कंपनीतल्या कामगारांनी आयोजित केलेला निवृत्ती-समारंभ सकाळी होता; तर, काशिनाथ वडगावकर, या

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही…. Read More »

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था

खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि त्या मराठी-माणसांमधल्या प्रायः मराठी-बहुजनांना जागं करु पहाणार्‍यांची महाराष्ट्र-हितैषी परंपरा, ‘प्रबोधनकारां’सारख्या महापुरुषानंतर दुर्दैवाने बव्हंशी खंडीत झाली…त्यानंतर, मराठी-माणसाला तद्दन फसवणाऱ्या राजकीय कःपुरुषांची एक भली मोठी मांदियाळीच महाराष्ट्राच्या छाताडावर नाचू लागली…परिणामतः, महाराष्ट्राची सारासार ‘विवेकबुद्धी’ नष्ट होऊ लागली आणि त्याच्यावर येऊ घातलेल्या ‘भांडवली’ व्यवस्थेतल्या संकटांचं-आपत्तींचं (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत वा आऊटसोर्सिग इ.) त्याला ‘आकलन’

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था Read More »

AN ODE TO SANJAYJI (Late Adv. Sanjay Sanghavi)…..From DharmaRajya Paksha!

Being Sanjay or to that matter being Jane…is nothing short of an herculean task, by no means is a simple job! Sanjayji was—and Jane Madam continues to be—on the frontline, challenging a powerful, resourceful and all mighty capitalist-system, in defence of the working-class. They have often done so, without the unwavering support of the very

AN ODE TO SANJAYJI (Late Adv. Sanjay Sanghavi)…..From DharmaRajya Paksha! Read More »

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन….

३ काळ्या शेतकरी-कायद्यांचा वरंवटा शेतकऱ्यांवर फिरवण्याचा प्रयोग, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने व शेकडो शेतकऱ्यांच्या आहुती-बलिदानाने साफ फसल्यानंतर…४ काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात, ‘देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार’ या ‘भाजप-संघीय’ ट्रिपल-इंजिन सरकारकडून लागू करण्यात येतेय; याचाच सरळ अर्थ, अर्धमेल्या झालेल्या कामगार-चळवळीला ‘शवपेटी’त कोंडून, शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचं काम सुरु झालंय…. तरीही तुम्ही दारु, सण-उत्सवाच्या नशेत आणि

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन…. Read More »

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…

“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)! …’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा… Read More »

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते…. Read More »