नवउदारमतवाद

कामगार-धर्माची चार आर्य सत्ये….

१) “ही भांडवली-व्यवस्था माझ्यासाठी काम करत नाही; तर, मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो…केवळ, माझ्या टोकाच्या शोषणातूनच ती चालते व चालू शकते आणि हे दुष्टचक्र थांबवण्याची जबाबदारी माझीच आहे”…. २) “मी कामगार म्हणून ‘राष्ट्रीय-संपत्तीचा निर्माता’ आहे; पण, त्या निर्मीत-संपत्तीतून मी आज बेदखल आहे; कारण, माझ्या श्रमाची आणि रक्ताघामाची भांडवलदारांकडून राजरोस चोरी-दरोडेखोरी होतेय आणि ती चोरी-दरोडेखोरी थांबवण्याचा […]

कामगार-धर्माची चार आर्य सत्ये…. Read More »

“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!”

प्रश्न क्र.१ : अठराव्या शतकातील क्रूर-अन्यायकारक ‘वसाहतवादी’ मनोवृत्तीसारखे भयंकर कामगार-कायदे (ज्याला, संस्कृत भाषेत भाजप-संघीय जाणिवपूर्वक ‘संहिता’ वगैरे गोंडस नावाने संबोधतायत) आणण्याची हिंमत भांडवलदारवर्गाला होतेच कशी? प्रश्न क्र. २ : निवडणुकीत ‘बहुसंख्य मतदार’ असलेल्या कामगारांच्या मतांची वेळोवेळी भीक मागणाऱ्या राज्यकर्त्यांनाही, ती हिंमत कशी काय होते?? प्रश्न क्र. ३ : आणि, जो मराठी वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ आहे (उदा.

“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!” Read More »