“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !”

“भारतीय राज्यघटनेत, ज्या अनेक त्रुटी राहून गेलेल्या आहेत, त्यातील एक महत्त्वपूर्ण त्रुटी म्हणजे, केंद्र सरकारने कुठल्याही राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यासंदर्भातील घटनेतील कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !“ याचाच, गैरफायदा घेऊन ‘हुकूमशाही वृत्ती’च्या स्व. इंदिरा गांधींनी अनेकवेळा (आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वर्ष १९६६-६७ या दहा वर्षात तब्बल ३९ वेळा राज्यघटनेतील 356 कलमाचा गैरवापर केला) […]

“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !” Read More »