Blog

Your blog category

“सोनम वांगचूक, लडाखचे आचरणशील ‘बौद्ध’ आहेत; मनुवादाच्या विरोधात थेट उभे राहिले आहेत; त्याचा ‘त्यांना’ मोठा राग आहे….”

“सोनम वांगचूक, लडाखचे आचरणशील ‘बौद्ध’ आहेत; मनुवादाच्या विरोधात थेट उभे राहिले आहेत; त्याचा ‘त्यांना’ मोठा राग आहे….” ———————— धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांच्या आणि ढीगभर पोरं जन्माला घालण्याचा एकमेव ‘उद्योग’ करणाऱ्या उत्तरभारतीयांच्या, आक्रमणापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी…”काश्मीरचं ३७० कलम काढण्याऐवजी, काश्मीरप्रमाणेच महाराष्ट्रालाही ३७० कलम लावा”; अशी आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे तारस्वरात मागणी करत असतानाच…जोपर्यंत, सोनम वांगचूक, आपल्या गैरसमजातून काश्मीरचं ३७० कलम […]

“सोनम वांगचूक, लडाखचे आचरणशील ‘बौद्ध’ आहेत; मनुवादाच्या विरोधात थेट उभे राहिले आहेत; त्याचा ‘त्यांना’ मोठा राग आहे….” Read More »

तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस

“तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस…फरक इतकाच की, तेव्हा योग-प्राणायाम-आयुर्वेदाचा धंदा करणारा ‘रामदेवबाबा’ होता आणि आज एक सामजहितैषी शास्त्रज्ञ-पर्यावरणतज्ज्ञ ‘सोनम वांगचूक’ आहे!” …तेव्हा, भाजप-संघीय ‘दलाल’ असलेला डरपोक रामदेवबाबा, जीवाच्या भितीने बायकांची वस्त्रे लपेटून मंचावरुन खाली उडी मारुन धूम पळाला होता; तर, आज जीवाचा करार करुन, दिल्ली पोलिसांपुढे सोनम वांगचूक मरणासन्न अवस्थेत लढत राहिला…हाच

तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस Read More »

डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या ‘रमेश म्हात्रे’ प्रकरणाने ‘शिंदेसेना’, ही प्रामुख्याने ‘गुंडसेना’ आहे किंवा कसे…

डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या ‘रमेश म्हात्रे’ प्रकरणाने ‘शिंदेसेना’, ही प्रामुख्याने ‘गुंडसेना’ आहे किंवा कसे…या समाजमाध्यमांवर रंगलेल्या चर्चेपलिकडे (कारण, डावे पक्ष, धर्मराज्य पक्ष व सध्याची काँग्रेस वगळता; अशा गुंडगिरीबाबत सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत); खालील मुद्दे जास्त गंभीर आहेत…. ** जनतेचा एक हिस्सा, अशा गुंड प्रवृत्तीच्या (ज्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न वगैरे गुन्हे दाखल असल्याचं समजतं) राजकारण्यांचा, आपल्या

डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या ‘रमेश म्हात्रे’ प्रकरणाने ‘शिंदेसेना’, ही प्रामुख्याने ‘गुंडसेना’ आहे किंवा कसे… Read More »

एक तडफदार, प्रामाणिक ‘तुकाराम मुंढे’

“एक तडफदार, प्रामाणिक ‘तुकाराम मुंढे’ एवढं मोठं काम करतो आहे आणि बाकीचे आजचे व आजवरचे, बहुतांश IAS / IPS ‘अकार्यक्षम गुंडे’…आजवर नेमकं काय करत होते आणि काय करताहेत?” “तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकण्याऐवजी आपण जनता म्हणून जिंकलो”… एवढा मात्र फरक, आपल्याला “He came, he saw, he won”, या ज्युलियस सीझरने उच्चारलेल्या जगप्रसिद्ध (“Veni,

एक तडफदार, प्रामाणिक ‘तुकाराम मुंढे’ Read More »

रामायणकालीन सत्यवचनी-न्यायी रामाने, अत्याचारी ‘रावणा’ला संपवलं; मात्र, आज कलियुगकालीन भाजप-संघीय ‘रावण’, रामाला भर बाजारात विकायला व त्यातून संपवायला निघालेत!

रामायणकालीन सत्यवचनी-न्यायी रामाने, अत्याचारी ‘रावणा’ला संपवलं; मात्र, आज कलियुगकालीन भाजप-संघीय ‘रावण’, रामाला भर बाजारात विकायला व त्यातून संपवायला निघालेत! रामभक्तांच्या घोर फसवणुकीला सुरुवात मंदिर बांधण्यापासूनच नव्हे; तर, त्याअगोदर कित्येक वर्षांपूर्वी, वात्सल्यपूर्ण “जय सियाराम” याऐवजी, ‘भाजप-संघ’प्रणित “जय श्रीराम”चे उग्र-बनावट हाकारे…”मंदिर वहीं बनवायेंगे”च्या सोबतीनं दिले जायला लागले आणि त्याकामी, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई (ज्यांची, या ‘कर्तृत्त्वा’ची बक्षिशी

रामायणकालीन सत्यवचनी-न्यायी रामाने, अत्याचारी ‘रावणा’ला संपवलं; मात्र, आज कलियुगकालीन भाजप-संघीय ‘रावण’, रामाला भर बाजारात विकायला व त्यातून संपवायला निघालेत! Read More »

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका चुणचुणीत मुलाने, देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची दिलेली मार्मिक उत्तरं

{रस्ता, वीज, पाणी, शालोपयोगी-साहित्य, पोषक-आहार, शिकवणारे शिक्षक…या कशाचीही धड सोय नसलेल्या, मुरबाड तालुक्यातील (जि. ठाणे) आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका चुणचुणीत मुलाने, देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची दिलेली मार्मिक उत्तरं…हा ‘रवीशकुमार ऑफीशियल व्हिडीओ’ पहाताना जरुर डोळ्याखालून घाला!} १) प्रश्न : ज्ञानेशकुमार, नावात दडलंय काय? उत्तर : EVM / SIR सारखी ‘वोटचोरी’ आणि राममंदिराच्या देणग्यांमधील

आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका चुणचुणीत मुलाने, देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची दिलेली मार्मिक उत्तरं Read More »

‘एपस्टिन-फाईल्स’च्या छायेत भाजप-संघ सरकारचं परराष्ट्र धोरण?

‘पाईल्स’ (मूळव्याध) झालेला मनुष्य जसा कुथत-कुंठत जगतो; तशी ‘एपस्टिन-फाईल्स’मुळे भाजप-संघीय सत्ताधाऱ्यांची मोठी कठीण व अवघड अवस्था झालीय! ते देश चालवत नसून, फक्त ‘भाजप पक्ष आणि संघ’ एवढ्या दोनच गोष्टी चालवतायत…ते देश चालवत नसून, त्यांनाच वाॅशिंग्टन आणि तेल अव्हिवमध्ये बसलेले दुसरेच कुणी चालवतायत; आणि, तिथून इशारे आले की, त्यांना चक्क पाकिस्तानच्याही प्रेमाचे उमाळे येतात. यांनी सत्तेवर

‘एपस्टिन-फाईल्स’च्या छायेत भाजप-संघ सरकारचं परराष्ट्र धोरण? Read More »

“तो नसतो कुठल्या मंदिर-मस्जिदीत, नसतो कुठल्या गुरुद्वारा-चर्चमध्ये…तो तुमच्याआमच्या भोवतीच, अगदी आपल्याला सदैव खेटून बसलेला असतो आणि उघड्या डोळ्यांनी असतो की,….”

**आंधळ्या देशप्रेमाचा, जातिधर्माचा आणि काॅर्पोरेटीय-कारकीर्दीचा ‘काळा चष्मा’ चढवलेल्यांना…समाजातील इतर कुणाच्या पायाखाली काय जळतंय, कोण कसं होरपळतंय…याची काहीही दिक्कत नसते! **जंगलातल्या आदिवासींना जंगलाबाहेरची जंगली जुलूमशाही-हुकूमशाही राजवट, त्यांच्या निर्दय-षडयंत्री भांडवली क्लृप्त्या…याच्याशी काही देणंघेणं नसतं आणि शहरातल्या सुशिक्षितांना (त्यात सगळा शहरी अभिजनवर्ग आलाच) आपल्या चंगळवादी-जीवनशैलीपुढे व काॅर्पोरेटीय अथवा सार्वजनिक सेवेतील ‘करियर’पुढे…जंगलं किती तुटतायत, आदिवासींना शोषण-दमन-विस्थापनासह कशाकशाला तोंड द्यावं

“तो नसतो कुठल्या मंदिर-मस्जिदीत, नसतो कुठल्या गुरुद्वारा-चर्चमध्ये…तो तुमच्याआमच्या भोवतीच, अगदी आपल्याला सदैव खेटून बसलेला असतो आणि उघड्या डोळ्यांनी असतो की,….” Read More »

भाजप-संघीय ‘बनावटी’च्या “हातच्या कंकणाला, आरसा कशाला”…???

भारतातल्या वाढत्या मुस्लिम लोकसंख्येविषयी RSS च्या स्थापनेपासून जाहीरपणे ठणाणा करणारी ‘ढोंगी’ भाजपाई-संघीय नेतेमंडळी, आज वाढलेल्या लोकसंख्येलाच ‘राजकीय-बक्षिशी’ देऊ पहातायत? भविष्यात तर हे असे, ‘पुनर्सीमांकन’ वा ‘परिसीमन’ योजनेतहत (Delimitation) केले जाणारे बदल, ‘घटनादुरुस्ती’ने नव्हेच; तर, ‘साध्या कायद्या’ने करण्याचा भाजप-संघाचा अतिशय धोकादायक व नापाक इरादाही त्यात अनुस्यूत आहे! …या सगळ्या ‘डिलिमिटेशन’च्या प्रयासातून, एक राजकीय ‘मतितार्थ’ सुस्पष्टपणे ध्वनित

भाजप-संघीय ‘बनावटी’च्या “हातच्या कंकणाला, आरसा कशाला”…??? Read More »

विज्ञान, अध्यात्म आणि मातीतील प्राणतत्त्व

संपूर्ण सृष्टी ही ‘त्रिगुणात्मक’ (वेदउपनिषदे-भगवतगीतेनुसार ‘सत्व, रज , तम’ या गुणांनी भरलेली-भारलेली व ‘प्रोटाॅन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन’ या मूलभूत कणांनी प्रत्येक अणूरेणू बनलेला असताना… RSS च्या के. सुदर्शनजी यांच्यासारखी अनेक नेतेमंडळी, वर्ष १९५० ते २००२ दरम्यान (तब्बल ५२ वर्षे) संघ-मुख्यालयावर भारताचा ‘तिरंगा’, हा राष्ट्रध्वज न फडकविण्यामागे “तीनचा आकडा, हा भारतीय-अध्यात्मानुसार ‘अशुभ’ व ‘अपवित्र’ आहे”, असा जावईशोध

विज्ञान, अध्यात्म आणि मातीतील प्राणतत्त्व Read More »