शस्त्रसंधीनंतरचं कवित्व….
एखाद्या चित्रपटाची ‘सिक्वेल’ (वंशावळ) चालू असते…तसं मग, अचानक लक्षात येतं की, हा पठाणकोट-उरी-पुलवामा, असं वन-टू-थ्री झाल्यानंतरचा ‘चौथा एपिसोड’ होता; फक्त, त्यात तेरा हजार कि. मी. लांबवर रहाणार्या ‘परदेशी मित्राचा हस्तक्षेप’, हे एक ‘नवंनाट्य’ (किंवा हवंतरं ‘वगनाट्य’ म्हणा) कथानकाला जोडलं जातं…बाकी, सुरक्षिततेतल्या गंभीर त्रुटी वा गुप्तचरविभागाचं दारुण अपयश (पाॅलिश्ड भाषेत ‘सिक्युरिटी लॅप्सेस व इंटेलिजन्स फेल्युअर), हे […]
शस्त्रसंधीनंतरचं कवित्व…. Read More »