नोकरी

“गुलामी की लढा? – CTCच्या आड दडलेलं कामगारांचं शोषण”

(एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संदर्भात, कामगारांकडून विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची, मी व्हाॅटसॲपवर पाठवलेली उत्तरं…आपल्याही माहितीसाठी संकलित करुन खालीलप्रमाणे पाठवतोय…जरा, वाचण्याची व समजून घेण्याची तसदी जरुर घ्या)

“गुलामी की लढा? – CTCच्या आड दडलेलं कामगारांचं शोषण” Read More »

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे….

…ज्या बिहारने देशाला, विशेषतः महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. त्याकामी, ‘बिहार नवतरुण आयोग’ (Bihar Youth Commission) स्थापन करण्यात आलेला आहे… वारे व्वा, आत्ता कुठे त्या ‘बीमारु’ बिहारमध्ये उद्योगव्यवसायातून नोकरीधंदे ‘उगवायला’ लागलेत; तर, यांच्या ‘स्थानिकत्वा’चा कोंबडा लगेच आरवायला लागला आणि यांचे ‘खायचे खरे

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. Read More »