उरी

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व….

एखाद्या चित्रपटाची ‘सिक्वेल’ (वंशावळ) चालू असते…तसं मग, अचानक लक्षात येतं की, हा पठाणकोट-उरी-पुलवामा, असं वन-टू-थ्री झाल्यानंतरचा ‘चौथा एपिसोड’ होता; फक्त, त्यात तेरा हजार कि. मी. लांबवर रहाणार्‍या ‘परदेशी मित्राचा हस्तक्षेप’, हे एक ‘नवंनाट्य’ (किंवा हवंतरं ‘वगनाट्य’ म्हणा) कथानकाला जोडलं जातं…बाकी, सुरक्षिततेतल्या गंभीर त्रुटी वा गुप्तचरविभागाचं दारुण अपयश (पाॅलिश्ड भाषेत ‘सिक्युरिटी लॅप्सेस व इंटेलिजन्स फेल्युअर), हे […]

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व…. Read More »

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!”

२०१६चा काश्मीर ‘उरी’ येथील दहशतवादी हल्ल्यानंतरचा (ज्यात, आपले १९ जवान मारले गेले होते) किंवा २०१९चा बालाकोटमधील पुलवामा-हत्याकांडानंतरचा (ज्यात, ४७ CRPF जवान सरकारी बेपर्वाईने मारले गेले) असे दोन्ही ‘सर्जिकल-स्ट्राईक्स्’…ही केवळ, राजकीय फायदा उठवण्यासाठी म्हणून, मोठ्या लष्करी-कारवाईची उत्तमरित्या वठवलेली सोंगं (Pretence of War for Political Benefit) होती. २०१६मध्ये आज परराष्ट्र मंत्री असलेले जयशंकरजी जेव्हा परराष्ट्र-सचिव होते…तेव्हा, उरी

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!” Read More »