दहशतवाद

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…???

गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही! एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो […]

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…??? Read More »

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…???

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? गेल्या दहाबारा वर्षात शेकडो लोकं दहशतवाद्यांकडून मारली जात असतानाही; गोदी-मिडीयाकडून नेहमीप्रमाणेच बातम्या दाबल्या गेल्यामुळे, पर्यटक या विदुषकांच्या ‘बोलबचनगिरी’वर ‘अंधविश्वास’ ठेवत…मोठ्या संख्येने काश्मिरात जाऊ लागले आणि तिथेच घात झाला! टाळ्या आणि थाळ्या वाजवून ‘करोना’ला ‘गो बॅक’ करण्याच्या

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? Read More »