राजकारण (Politics)

राजकारण (Politics) ही कॅटेगरी सरकार, सत्ता, धोरणं, निवडणुका आणि समाजातील सत्तासंबंधांवर आधारित विषयांचा वेध घेते. ह्या विभागातून वाचकांना सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांची भूमिका, नेत्यांचे वक्तव्य, जनतेवर होणारे परिणाम आणि भविष्यकालीन राजकीय दिशादर्शन याबाबत सखोल माहिती मिळते.

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…???

गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही! एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो […]

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…??? Read More »

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी!

आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया…. ** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा…. ** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं…. ** आज बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान…. ** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी! Read More »

‘कबूतर-छाप’ पक्ष

ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच…. ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’! ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता;

‘कबूतर-छाप’ पक्ष Read More »

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!

https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता! Read More »

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »

सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली?

गौतम बुद्धानंतर या भरतभूमीत, म. गांधींनीच तहहयात असंख्य ‘सत्याचे प्रयोग’ केले, ज्यातून जगभराला कळीकाळाच्या अंतापर्यंत मार्गदर्शन होत राहील…त्यानंतर, बर्‍याच काळानंतर अशातऱ्हेचे अनेक प्रयोग, ‘सोनम वांगचूक’ या समाजहितैषी व निसर्ग-पर्यावरणवादी तंत्रज्ञाने आजवर केलेत. उदाहरणंच द्यायची झाली; तर, १९८८ मध्ये लेहपासून १८ कि मी. अंतरावर शाश्वत-जीवनशैलीवर आधारित निसर्ग-पर्यावरणस्नेही…अशा एका नाविन्यपूर्ण खेडेगावाची निर्मिती त्यांनी केली (The SECMOL OR

सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली? Read More »

पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणाऱ्या व भारतीय-भूभाग बळकवण्यात ‘लालची’ असलेल्या ‘लाल चीन’ला होणारी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजीची पं. नरेंद्र मोदींची नियोजित भेट…!!!

पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणाऱ्या व भारतीय-भूभाग बळकवण्यात ‘लालची’ असलेल्या ‘लाल चीन’ला होणारी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजीची पं. नरेंद्र मोदींची नियोजित भेट…!!! ** कालपर्यंत पाकिस्तानला (याच पाकिस्तानशी, ‘सिंदूर’ लावून दुबईत, अमित शहांच्या मुलाच्या BCCIचं नुकसान व्हायला नको, म्हणून भारत क्रिकेटचा सामना खेळणार) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची राफेल विमाने पाडायला थेट मदत करणारा आणि आपली

पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत करणाऱ्या व भारतीय-भूभाग बळकवण्यात ‘लालची’ असलेल्या ‘लाल चीन’ला होणारी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजीची पं. नरेंद्र मोदींची नियोजित भेट…!!! Read More »

आता उठवू सारे स्मशान….

(१५ ऑगस्ट-२०२५) आता उठवू सारे स्मशान…. शहिदांच्या राखेतूनी फुलवू, देवी-स्वतंत्रतेचं गान…!!! तिजोरीत बंदी जो तो… चाले मग्रूर इथे दलाली! खेळ मुजोरीत मतचोरीचा, मतपेटीतून ऐसा चाले… राजा बोले लगटून, दळ ते तत्पर हाले… साव बनूनी आयोग ‘शर्विलक’, हात जोडूनी तो उभा ठाके! ‘चौकीदार चोर’ म्हणावा की, संमेलन म्हणू चोरांचं? ….की, न्यायालय बंद दारांचं! चोरांची वाराणसी न्

आता उठवू सारे स्मशान…. Read More »

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे….

…ज्या बिहारने देशाला, विशेषतः महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. त्याकामी, ‘बिहार नवतरुण आयोग’ (Bihar Youth Commission) स्थापन करण्यात आलेला आहे… वारे व्वा, आत्ता कुठे त्या ‘बीमारु’ बिहारमध्ये उद्योगव्यवसायातून नोकरीधंदे ‘उगवायला’ लागलेत; तर, यांच्या ‘स्थानिकत्वा’चा कोंबडा लगेच आरवायला लागला आणि यांचे ‘खायचे खरे

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. Read More »

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. ————————————— …त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी….. ५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »