मराठी तरुण

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!!

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!! ‘CJP’च्या Gen-Z झुरळांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाने, नेमका तोच चमत्कार घडवलाय; जो कधिकाळी म. गांधींनी शतकभरापूर्वी ‘एक हाती’ घडवला होता…तो चमत्कार म्हणजे, “क्रूर-नृशंस सत्ताधाऱ्यांबाबतची जनमानसातली भिती, पूर्णतया नष्ट करणं!” …तेव्हा, आजच्या क्रूरकर्मा सत्ताधाऱ्यांचे डरपोक पूर्वज-वंशज, ब्रिटीशांसमोर शेपूट घालून बसले होते आणि त्या […]

‘रावणी’ अहंकार-अत्याचाराचं, चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी…अयोध्येतला ‘राम’, आषाढी-एकादशीला पंढरपुरात अवतरला अन् तोचि अवघा चमत्कार जाहला…!!! Read More »

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची??

मराठी-माणसांसाठी म्हणून खास काढलेल्या, ज्या ज्या पक्षांनी…. १) आपल्याच मराठी-जमातीची ‘माती’ खाताना संपफोडेगिरी करत, गुज्जू-भांडवलदारांकडून आयती मलई खाल्ली, २) कंत्राटी-कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी…’कंत्राटी-कामगार पद्धती’च्या माध्यमातून अगदी ‘स्वस्ता’तल्या उत्तर-भारतीय भैय्यांना महाराष्ट्रात रान मोकळं केलं, ३) भांडवलदारांच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या ‘बटीक’ असलेल्या युनियन्स चालवल्या, ४) मराठी-कामगारांशी छुपी दुश्मनी; पण, गुज्जू-भांडवलदारांशी खास ‘दोस्ताना’ (अंबानी-अदानींसारख्यांचे खास ‘दोस्ताद’ कोण, ते

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची?? Read More »

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. ————————————— …त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी….. ५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था

खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि त्या मराठी-माणसांमधल्या प्रायः मराठी-बहुजनांना जागं करु पहाणार्‍यांची महाराष्ट्र-हितैषी परंपरा, ‘प्रबोधनकारां’सारख्या महापुरुषानंतर दुर्दैवाने बव्हंशी खंडीत झाली…त्यानंतर, मराठी-माणसाला तद्दन फसवणाऱ्या राजकीय कःपुरुषांची एक भली मोठी मांदियाळीच महाराष्ट्राच्या छाताडावर नाचू लागली…परिणामतः, महाराष्ट्राची सारासार ‘विवेकबुद्धी’ नष्ट होऊ लागली आणि त्याच्यावर येऊ घातलेल्या ‘भांडवली’ व्यवस्थेतल्या संकटांचं-आपत्तींचं (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत वा आऊटसोर्सिग इ.) त्याला ‘आकलन’

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं,

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर,

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…

लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या भारत देशाला लाभली आणि त्यानंतर अकस्मात ‘अंधारयुग’ सुरू झाले. ‘मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला’ आणि ‘साध्या टेकडीएवढीचं काय…’ अहो रस्त्याच्या स्पीडब्रेकर

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा… Read More »