‘‘धार्मिक महोत्सव, खेळ महोत्सव आणि ‘जनतेचं’ विसर्जन’’
ही भीषण अवस्था, यापूर्वीही महाराष्ट्रात १६ एप्रिल-२०२३ रोजीच्या खारघरच्या सेंट्रल-पार्कमधील बैठक-संप्रदायाचे सर्वेसर्वा नाना धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात दिसली…तिथे डझनावरी भोळ्याभाबड्या जीवांचे प्राण, निव्वळ बड्या राजकारण्यांच्या सोयीसाठी आयोजन केल्या गेलेल्या तेथील ऐन रणरणत्या उन्हातील निर्मम अव्यवस्थेमुळे तडफडून गेले होते. तसेच, २०२५ मधील प्रयागराज (उत्तर प्रदेश) महाकुंभ-मेळ्यातील चेंगराचेंगरीत तर दोन हजारांहून अधिक बळी गेले होते. तरीही, सामान्य जनता […]
‘‘धार्मिक महोत्सव, खेळ महोत्सव आणि ‘जनतेचं’ विसर्जन’’ Read More »









