Blog

Your blog category

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…???

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? त्यांच्या आडनावातली ‘भगवतता’…व्यवहारात कधि उतरणार, व्यवहारात कधि दिसणार?? …शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील…तर, अशा ‘संवेदनशील’ सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या ‘औद्योगिक व सेवा क्षेत्रा’तल्या नगरीतली… करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे […]

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? Read More »

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!!

The conclusion of the 16th Loksabha Election, was aptly termed as the ‘Rockefeller Moment’ for Corporate-India. The real economic power-shift towards ‘Crony-Capitalists’ or Oligarchs, gave rise to the damned reality that the real stream of power started flowing from the Corporate-Club 2.0. The way, Seeta in Ramayana was hijacked by demon Ravana, the same way,

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!! Read More »

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….)

मा. उद्धवजी, ६४व्या वाढदिवसानिमित्त, आपले आमच्या ‘धर्मराज्य-परिवारा’तर्फे; तसेच, तमाम महाराष्ट्रीय-भारतीय जनतेतर्फे अभीष्टचिंतन व आपल्याला शतकोत्तर निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मनःपूत शुभेच्छा! आपल्या वयाची ‘चौसष्टी’ पूर्ण करत, आपण आज वयाच्या ‘चांगदेव-पासष्टी’त प्रवेश करत आहात…. ‘‘सुवर्णाचे दागिने घडवले, म्हणून त्याच्या सोनेपणात उणीव निर्माण होत नाही किंवा मातीची भांडी घडवली म्हणून मातीच्या गुणधर्माचा क्षय होत नाही वा चंद्रावर सोळा

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….) Read More »

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…???

चीनचे आजन्म हुकूमशहा शी जिनपिंग यांना भारतातल्या ‘एक्झिट-पोल’च्या निकालाने (खरंतरं, तद्दन बनावट), एवढा ऊरभरला आनंद होण्यामागचं नेमकं कारण काय? गलवान-खोर्‍यातील भारताचा ४००० चौ. कि. मी.हून अधिक भूभाग जबरदस्तीने बळकवणार्‍या शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलताना पं. नरेंद्र मोदींची जीभ का अडखळते व पं. नरेंद्र मोदी बालीसारख्या दूरवरच्या ठिकाणी, १७व्या G-20 बैठकीचं निमित्त साधून, याच शी जिनपिंग यांना

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…??? Read More »

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा

ज्यांनी, आधुनिक-भारताचा व जागतिक-शांततेचा भरभक्कम पाया घातला, असे भारताचे पहिलेवहिले व अत्यंत लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु… यांच्या, २८ मे-२०२४, या ६०व्या स्मृतिदिनानिमित्ताने…१८व्या लोकसभा-निवडणुकीद्वारे, भारत, तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढत असतानाच, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असण्याच्या परिस्थितीचा… थोडक्यात घेतलेला आढावा….) युक्रेनने पाश्चात्य देशांची युद्धसामग्री रशिया-युक्रेन युद्धात प्रत्यक्ष रशियावरच प्रतिहल्ला करण्यासाठी वापरण्यावरुन सध्या युरोपियन-युनियनमधल्या देशांमध्येच दोन तट पडलेले

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा Read More »

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….)

‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ यांनी ‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज’, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….) Read More »

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता

काश्मीरचं ३७० कलम काढलं म्हणून (३७० जागांचा बीजेपीचा अवास्तव दावादेखील, त्यातूनच आलेला) भारतभरात प्रचाराची एकच राळ उडवून देणारे ‘बीजेपी’चे नेते आणि बीजेपीच्या ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे व अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ पोहोचलेले ‘बीजेपी’चे नवनवे मित्र-नेते; भारतीय जनतेची या ३७० कलम प्रकरणी, कशी तद्दन दिशाभूल करतायत, ते जरा थोडक्यात पाहूया…. * मुळात, काश्मीरच्या ३७० कलमामुळे भारत एकसंध असण्यात मोठी अडचण

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता Read More »

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी…

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी… Read More »

‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण

पाकिस्तानचा उठताबसता उद्धार करणारे, पाकिस्तानला जिंकून ‘अखंड हिंदुस्थान’ची दिवास्वप्न पहाणारे आणि महामूर्ख ‘अंधभक्तां’ना ती स्वप्न दाखवणारे…ज्यापद्धतीने, सध्या निवडणूक-प्रक्रियेत बेफामपणे वागतायत, ते पहाता, ते भारताचा ‘पाकिस्तान’ करतायत की, काय…याची साद्यंत शंका यावी! आपण पाकिस्तानमध्ये अलिकडेच पाहिलं की, निवडणूक-निकालानंतर तेथील लष्कर, निवडणूक-आयोग आणि न्यायसंस्था एकत्र येऊन…सर्वांनी मिळून जबरदस्तीने निवडणूक हरलेल्यांचं सरकार बनवलं! “पाकिस्तानला, वर्षाचे बारा महिने दिवसरात्र

‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण Read More »