Blog

Your blog category

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….)

‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ यांनी ‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज’, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire […]

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….) Read More »

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता

काश्मीरचं ३७० कलम काढलं म्हणून (३७० जागांचा बीजेपीचा अवास्तव दावादेखील, त्यातूनच आलेला) भारतभरात प्रचाराची एकच राळ उडवून देणारे ‘बीजेपी’चे नेते आणि बीजेपीच्या ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे व अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ पोहोचलेले ‘बीजेपी’चे नवनवे मित्र-नेते; भारतीय जनतेची या ३७० कलम प्रकरणी, कशी तद्दन दिशाभूल करतायत, ते जरा थोडक्यात पाहूया…. * मुळात, काश्मीरच्या ३७० कलमामुळे भारत एकसंध असण्यात मोठी अडचण

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता Read More »

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी…

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी… Read More »

‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण

पाकिस्तानचा उठताबसता उद्धार करणारे, पाकिस्तानला जिंकून ‘अखंड हिंदुस्थान’ची दिवास्वप्न पहाणारे आणि महामूर्ख ‘अंधभक्तां’ना ती स्वप्न दाखवणारे…ज्यापद्धतीने, सध्या निवडणूक-प्रक्रियेत बेफामपणे वागतायत, ते पहाता, ते भारताचा ‘पाकिस्तान’ करतायत की, काय…याची साद्यंत शंका यावी! आपण पाकिस्तानमध्ये अलिकडेच पाहिलं की, निवडणूक-निकालानंतर तेथील लष्कर, निवडणूक-आयोग आणि न्यायसंस्था एकत्र येऊन…सर्वांनी मिळून जबरदस्तीने निवडणूक हरलेल्यांचं सरकार बनवलं! “पाकिस्तानला, वर्षाचे बारा महिने दिवसरात्र

‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण Read More »

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!!

आपल्या पक्षीय-रिवाजानुसारच, राजकारणात ‘विषाची आणि द्वेषाची शेती’ करणारा, अन्नामलाई नावाचा एक तामिळनाडुचा तथाकथित भाजपाई ‘फायरब्रॅण्ड’ नेता…एक दिवस उठतो काय, तब्बल ५०वर्षांपूर्वी हस्तांतरित झालेल्या ‘कच्चाथिवू’ बेटाबाबत, भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या करारासंदर्भात केंद्र-सरकारच्या परराष्ट्रखात्यात ‘माहिती-अधिकार अर्ज (RTI) टाकतो काय आणि सरकारकडून त्यावर तत्काळ उत्तर येतं काय…सगळाच, ‘मोदी है, तो मुमकिन है’ असा, ‘मोदी-ब्रॅण्ड’चा ठरवून घडवलेला चमत्कार! ‘अगा जे, त्यास्वरुपी

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!! Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’

सावंतवाडीतील सांगेली गावच्या जायपेवाडीत रहाणारा ‘कोकणी-रानमाणूस’ म्हणजेच, सर्वांचा लाडका ‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’, असं आपलं बोट धरुन फिरवत, देशातल्या निसर्ग-पर्यावरणीय समस्यांविषयी जे थोडक्यात प्रतिपादन करु पहातोय ते ऐकणं, हे आपल्या नातवंडांच्या आणि त्यांच्याही पुढील पिढ्यापिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं… भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’, ही भारतातील निसर्ग-पर्यावरणावरच फार मोठं संकट आहे…गुजराथच्या पातकी-भूमितून आलेल्या भांडवलदारवर्गाने आपल्या सैतानी हव्यासापोटी देशभरातला

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’ Read More »

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया….

रुद्रेशजी, उत्तर भारतीयांचं आक्रमण कधि ना कधि परतवता येईल किंवा प्रशांत किशोरसारख्यांच्या हातून नजिकच्या भविष्यात सुदैवाने बिहारचा कायापालट झालाच; तर, परिस्थितीत आमूलाग्र बदल एकवेळ होऊ शकेल (कारण, उत्तर भारतीयांकडे कितीही संख्याबळ असलं; तरी, धनसंपत्तीचं तेवढ्याप्रमाणात बळ नाहीच); पण, धनाढ्य गुजराथी-भाषिकांना निपटून काढणं, जेवढं अत्यावश्यक आहे, तेवढंच ते कमालीचं अवघड आव्हान आहे. कारण ‘महालक्ष्मी’ आणि महालक्ष्मीच्या

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया…. Read More »

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर….

“जेल जाने के बाद, उन्हे जंगल का जीवन याद आ रहा होगा”, ‘गोदी-मिडीया’तल्या एका सवर्ण अँकरने असा फुत्कार टाकणं…म्हणजे द्रौपदी मुर्मू, या ‘आदिवासी’ महिलेला राष्ट्राध्यक्षा बनवल्या जाण्यातली ‘भाजपाई-नौटंकी’, भारतीय जनतेसमोर उघडी पडणं! बँकांचे हजारो कोटी लुटून विदेशी पळून गेलेल्या व देशात राहून देश लुटणाऱ्या धनदांडग्या गुजराथ्यांच्या केसालाही धक्का न लावणारी ‘गुजराथी-लाॅबी’… हाती सबळ पुरावा नसतानाही

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »