मराठी

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!”

२०१६चा काश्मीर ‘उरी’ येथील दहशतवादी हल्ल्यानंतरचा (ज्यात, आपले १९ जवान मारले गेले होते) किंवा २०१९चा बालाकोटमधील पुलवामा-हत्याकांडानंतरचा (ज्यात, ४७ CRPF जवान सरकारी बेपर्वाईने मारले गेले) असे दोन्ही ‘सर्जिकल-स्ट्राईक्स्’…ही केवळ, राजकीय फायदा उठवण्यासाठी म्हणून, मोठ्या लष्करी-कारवाईची उत्तमरित्या वठवलेली सोंगं (Pretence of War for Political Benefit) होती. २०१६मध्ये आज परराष्ट्र मंत्री असलेले जयशंकरजी जेव्हा परराष्ट्र-सचिव होते…तेव्हा, उरी […]

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!” Read More »

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…???

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? गेल्या दहाबारा वर्षात शेकडो लोकं दहशतवाद्यांकडून मारली जात असतानाही; गोदी-मिडीयाकडून नेहमीप्रमाणेच बातम्या दाबल्या गेल्यामुळे, पर्यटक या विदुषकांच्या ‘बोलबचनगिरी’वर ‘अंधविश्वास’ ठेवत…मोठ्या संख्येने काश्मिरात जाऊ लागले आणि तिथेच घात झाला! टाळ्या आणि थाळ्या वाजवून ‘करोना’ला ‘गो बॅक’ करण्याच्या

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? Read More »

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

‘रामराम किंवा जय सितारामा’चं ‘जय श्रीराम’ आणि आता, चक्क ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ वगैरे नामांतर

भाजप-संघाच्या कडव्या धर्मप्रचाराची राळ, विषासारखी कशी समाजपुरुषात हळूहळू भिनायला लागलीय आणि अज्ञानी व महामूर्ख बहुजन कसे त्याला सहजी बळी पडत जातायत…ते ‘रामराम’ वा ‘जय सितारामा’चं, ‘जय श्रीराम’ आणि आता तर, ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ व्हायला लागलेलं पाहून धक्काच बसला (अर्थातच, कडवा धर्मप्रचार…ही बाब मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख वगैरे सगळ्याच विखारी-धर्मप्रचारकांना वेगवेगळ्या प्रकारे लागू आहेच; पण, आपण ‘हिंदू’

‘रामराम किंवा जय सितारामा’चं ‘जय श्रीराम’ आणि आता, चक्क ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ वगैरे नामांतर Read More »

स्टँडअप काॅमेडियन ‘कुणाल कामरा’ प्रकरणी, शिवबा-संतांच्या महाराष्ट्राला पडलेले काही प्रश्न….

भाजपाने एकनाथ शिंदेंची औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, अपमानास्पदरित्या काढून घेतली…..काय वाकडं केलं त्यांचं शिंदेसेनेच्या गुंडांनी? मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंचे निर्णय बदलण्याचा सपाटा लावण्यास आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या कंत्राटदारांच्या (त्यातला, एक मोठा मासा अजय आशर हजारो कोटी रु. घेऊन परदेशात पळून गेल्याची वदंता आहे) मुसक्या आवळण्यास देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली…..काय वाकडं केलं त्यांचं शिंदेसेनेच्या गुंडांनी? शरद पवारांकडून

स्टँडअप काॅमेडियन ‘कुणाल कामरा’ प्रकरणी, शिवबा-संतांच्या महाराष्ट्राला पडलेले काही प्रश्न…. Read More »

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! आता, शिवाजी आणि औरंगजेब, यांचे आपण अगदी थोडक्यात स्वभावदर्शन मांडूया…. ** आमचा शिवाजी सर्वधर्मसमभाव मानणारा, अत्यंत न्यायी व सहिष्णू होता…तर, मोंगलांचा औरंगजेब धर्मद्वेष्टा, अन्यायी व

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! Read More »

तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे…..

गंगा-यमुना संगमी हजारो कोटींच्या ‘कुंभमेळ्या’चं (खरंतरं, ‘दंभमेळ्या’चं) आयोजन करणारे, हे कसले ‘हिंदुत्ववादी’…हे फक्त, कसलेले ‘सत्तावादी व भांडवलवादी’! कुंभमेळ्याचं आयोजन…हे केवळ, कुंभस्थळी अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरीत मरणाऱ्या शेकडो भाविकांच्या सरणावरच नव्हे; तर, जाज्वल्य साधुसंतांच्या बलिदानाच्या पापांच्या राशीवर कसं घडतं गेलंय…ते तपासून पहाणं, भारतीय-अध्यात्माचा सच्चा पाईक असलेल्या, प्रत्येक खऱ्याखुऱ्या ‘धार्मिक’ (दांभिक नव्हे) हिंदुचं ‘धर्मकर्तव्य’च होय! गंगामातेच्या शुद्धीकरणासाठी व तिचं

तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे….. Read More »

“आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”!

‘नमामि गंगे’ या २०१४पासूनच्या गंगानदीच्या शुद्धीकरण-प्रकल्पाच्या २२ हजार कोटी रुपयांचं गौडबंगाल काय? गंगा-यमुना जर आजही एवढी ‘मैली’ असेल; तर, कुठे गेले ते खर्च केलेले पैसे?? …असे प्रश्न विचारण्याची हिंमत व सकस मानसिकता दाखवण्याऐवजी अंधश्रद्धेचा केवळ ‘बाजार’ नव्हे; तर, फार मोठा ‘आजार’ पसरवणार्‍या…आणि त्याहीपेक्षा कैकपटीने घातक असा धोका म्हणजे, त्याची परिणती म्हणून हिंसक, विकृत, भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना-राजकारण्यांना

“आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”! Read More »

हातच्या कंकणाला आरसा कशाला…

‘जपान-द. कोरिया ’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशांमध्ये देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे फारसे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाहीत! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व

हातच्या कंकणाला आरसा कशाला… Read More »

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….

आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने…. Read More »