पर्यावरण व निसर्ग (Environment & Nature)

‘प्लास्टिक-बंदी’

‘प्लास्टिक-बंदी’संदर्भात, प्लास्टिक-वापराविषयी ‘ईशा न्यासा’चे प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी असे विचार मांडले की, “प्लास्टिक, हा अत्यंत उपयुक्त व चमत्कृतिपूर्ण पदार्थ असून त्यावर बंदी आणण्याची भाषा ही, ‘निकृष्ट दर्जा’च्या वाढत्या लोकसंख्येमुळे करावी लागतेय… त्यामुळे, यथायोग्य ‘नागरी-संहिता व संस्कृती’ बाळगली तर, अशी ‘प्लास्टिक-बंदी’सारखी वेळ येणे नाही… प्लास्टिक, ही अत्यावश्यक व पर्यावरणाला पूरक गोष्ट आहे!” सदरहू विचारांचा, भारतातील […]

‘प्लास्टिक-बंदी’ Read More »

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!”

….. ‘आजच्या (दि. २९ नोव्हेंबर-२०१७, बुधवार) दैनिक ‘पुण्यनगरी’च्या ‘वेध’ सदरात माननीय संपादक सोपान बोंगाणे यांनी, आपल्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! याच संदर्भात, सध्या “भारतीय नद्यांचं पुनरुज्जीवन”, हा विषय घेऊन सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांच्या व जनतेच्या सहकार्यातून भारतभर एक फार मोठी मोहीम हाती

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!” Read More »

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……

“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून… भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून…. जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले…. पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….” १९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली…… Read More »

‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना

नेदरलँडमध्ये, कमीतकमी कार्बन ऊत्सर्जन करणार्‍या, अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, वर्ष-२०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव ! रस्त्यावर धावणारी वाहने ही केवळ, इलेक्ट्रिक, हायब्रीड किंवा हायड्रोजनवर चालणारी ‘ग्रीन वाहने’ असतील, असं या प्रस्तावात म्हटलेलं आहे. भारताचा सख्खा शेजारी असलेल्या भूतान या देशात, यासंदर्भात फार मोठी मजल याअगोदरच मारण्यात आलेली आहे.

‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना Read More »

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!!

भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या ब‍ऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !)

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!! Read More »

पर्यावरण दिन

जहॉं तक भारत का सवाल है, “आमलोगों की, आमलोगों से आयी हुई, आमलोगों के लिए सरकार !”…..इस लोकतंत्र की बुनियादी संकल्पना से तो हमारी चुनाव प्रक्रिया शुरु से ही काफी हदतक दूर थी। लेकिन, आमतौरपर राजनैतिक प्रशासन स्वतंत्रता के बाद लोगों के प्रति काफी हदतक संवेदनपूर्ण था। लेकिन जैसे जैसे समय गुजरता गया, और लोग

पर्यावरण दिन Read More »

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”…

‘‘You can never Master Nature…. Nature rules us, the undiluted truth we understand, if ever, we peep into the TOMB of the dead moments of Chernobyl-Fukushima & into the WOMB of the unborn future moments of Jaitapur !!!’’… “आम्ही अंधारात राहायला तयार आहोत…पण तो आम्हाला जाळणारा किरणोत्सर्जनाचा ‘अणू–प्रकाश’ नको !!!’’…. ज्या जपानचं अभिमानानं आमचे शासक

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”… Read More »

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…

‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!! कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी! “एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व… Read More »

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »