प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था
खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि त्या मराठी-माणसांमधल्या प्रायः मराठी-बहुजनांना जागं करु पहाणार्यांची महाराष्ट्र-हितैषी परंपरा, ‘प्रबोधनकारां’सारख्या महापुरुषानंतर दुर्दैवाने बव्हंशी खंडीत झाली…त्यानंतर, मराठी-माणसाला तद्दन फसवणाऱ्या राजकीय कःपुरुषांची एक भली मोठी मांदियाळीच महाराष्ट्राच्या छाताडावर नाचू लागली…परिणामतः, महाराष्ट्राची सारासार ‘विवेकबुद्धी’ नष्ट होऊ लागली आणि त्याच्यावर येऊ घातलेल्या ‘भांडवली’ व्यवस्थेतल्या संकटांचं-आपत्तींचं (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत वा आऊटसोर्सिग इ.) त्याला ‘आकलन’ […]
प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था Read More »