Blog

Your blog category

आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!!

गेल्या ४ ऑक्टोबर-२०१८ पासून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि सॅन जोस शहरातील एकूण ७ पंचतारांकित मॅरिऑट हाॅटेलमधील जवळपास २५०० कामगार (साधारण ९०% कर्मचारी) संपावर गेलेत. दीर्घकालीन वाटाघाटींद्वारे पगारवाढ, नोकरीची हमी तसेच, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता… या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झडूनही कुठलाही उभयपक्षी मान्य, असा सन्मानजनक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर गेलेत. या ९०%हून अधिक कर्मचारी-कामगारांनी संघटना-नेतृत्त्वासोबत निष्ठेनं […]

आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!! Read More »

“नूतन वर्षाभिनंदन….!!!”

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!! ‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण

“नूतन वर्षाभिनंदन….!!!” Read More »

आता, सगळं शांत शांत झाल्यावर…

“आता, सगळं शांत शांत झाल्यावर… कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास, आपापल्या जातीचे लेबल असलेल्या रक्ताच्या बाटल्या घ्या… पोलीस स्टेशन आणि कोर्टात आपापल्या जातीचे वकील न्या… म्हणजे, जिंकलात जातभाईंनो” !!! जळलेल्या मोटरसायकली, बहुशः कंत्राटी-कामगार असलेल्या मराठी पोरांनी हौशीनं बँकेचं कर्ज काढून घेतलेल्या असणार (अर्थात, औकात नसताना पोरींवर इंप्रेशन पाडायला!) ….तोडफोड झालेल्या बसेस तर, आमच्याच मायमराठी जनतेच्या

आता, सगळं शांत शांत झाल्यावर… Read More »

आमचा सुरेश अखेर गेलाच

आजच्या काळात ‘कार्यकर्ता’ शब्द उच्चारताच, जी आपल्या डोळ्यापुढे एक कलंकित ‘प्रतिमा’ उभी राहते, त्या प्रतिमेला पूर्णतः छेद देणारे जाज्वल्य कार्यकर्ते मला माझ्या तीन तपांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत लाभले, हे माझं फार मोठं भाग्य होय! नाही म्हणायला, आपले स्वार्थी व बदमाषीचे ‘अॅजेंडे’ घेऊन फिरणारे अत्यंत हिणकस कार्यकर्तेही याच कालखंडात दुर्दैवाने नशिबी आलेच…. त्यातले तर काही, चोवीस तास

आमचा सुरेश अखेर गेलाच Read More »

“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!”

{मुरलेले राजकारणी कसे असतात, हे काही कुणाला सांगायला नको. म्हणूनच, “पाॅलिटिक्स् इज द् लास्ट रेझाॅर्ट ऑफ् स्काॅऊंड्रल्स्”, असं म्हटलं जातं. ज्याच्या पायावर डोकं ठेवावसं वाटावा, असा मला आयुष्यात भेटलेला एकमेव राजकारणी म्हणजे, आमचे कै. गोपाळ दुख॔डेसर! जेव्हा हे गृहस्थ प्रथम मला सावंतवाडीत भेटले; तेव्हाच जाणवलं की, तहहयात दगदग सोसून, वयाच्या मानानं हा अवलिया पार थकून

“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!” Read More »

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

वाचा, पहा, ऐका आणि खुशाल झोपा काढा…..

हा माणूस, ‘जैन-मुनी’ आहे की, ‘भाजपचा एजंट’? एरव्ही मोह, माया व इतर षडरिपुंपासून दूर असण्याचा टेंभा मिरवणाऱ्या या जैन मुनिवरांनी मुंबईतील संख्येने २० लाखांवर आणि पैशाने अतिशय गब्बर असलेल्या (‘पराग शहा’ या घाटकोपरच्या विजयी भाजपा उमेदवाराची केवळ ‘घोषित’ संपत्तीचं ६९० कोटींची… मग, ‘अघोषित’ संपत्ती केवढी???), जैन समाजाची मते व संसाधने (पर्यायाने गुज्जू-मारवाड्यांनी सुद्धा), भाजपकडे वळवण्यामागे

वाचा, पहा, ऐका आणि खुशाल झोपा काढा….. Read More »

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला!

“उधमपूर, गुरुदासपूर, पठाणकोट नंतर ‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! भित्रट व आत्यंतिक स्वार्थी अशी दलाल-व्यापारीवृत्ती सत्तेत, म्हणून थेट संरक्षणतळांवरच सातत्याने हल्ला!!!” ५६” के ‘चुनावी’ सीनेवालों, अबतक ५६ फौजी तो कब के ‘शहीद’ हो चुके…. अब क्या ५६ सौ शहींदों की ‘शहादत’ का इंतजार है??? “वो एक को मारेंगे…. तो हम पाँच को मार

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! Read More »

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..!

सार्वजनिक सण-उत्सव-पूजा-पार्टीसंस्कृति यांच्या प्रचंड भाऊगर्दीमुळे, आधीच ‘ग्लानी’त गेलेला सामान्य ‘मराठी माणूस’, वाढदिवसांच्या ‘वाढीव’ सुळसुळाटामुळे, आकण्ठ ग्लानीत बुडून गुलामगिरी भोगू लागलायं. मराठी घरातली ‘आवक’ फारशी वाढायला तयार नाही…. पण, ‘जावकी’त मात्र, वाढदिवसाच्या खर्चाची नवी भर पडत, जैन-गुज्जू-मारवाडी व्यापाऱ्यांचं (तुम्हाला ‘नादी’ लावून), अधिकचं चांगभलं होताना दिसतयं. अशा फाजील उत्सवप्रियतेमुळे सण-उत्सव काळात, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उलट्या पडताना दिसू लागल्यात….

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..! Read More »

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे…

भिवंडी कब्रस्थान पोलीसचौकी बांधकाम प्रकरणातील दंगेखोर सुटले… दळभद्री न्यायव्यवस्था व कालबाह्य भारतीय फौजदारी कायदे/गुन्हेगारी दंडसंहितेमुळे याच दंगलीत, ‘शहीद’ झालेल्या रमेश जगताप व बी. एस. गांगुर्डे या आमच्या दोन पोलीस-बांधवांचे खुनी मारेकरीही उद्या सुटतील! शासन बदलल्याला तब्बल दोन वर्ष होऊन गेली…. तथाकथित, मुस्लिमधार्जिणे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाऊन, ‘हिंदुत्वा’चे नारे लावणारे भाजपा-शिवसेनेचं सरकार आलं; पण, आजही ‘त्या’ भिवंडीच्या

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे… Read More »