Rajan Raje

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा ‘गांधी महात्मा’ आणि ‘गुरुजी साने’! मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे […]

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता Read More »

पुढच्या निवडणुकीत “नॉकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लॉकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती! ….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५%

पुढच्या निवडणुकीत “नॉकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लॉकडाऊन”….. Read More »

“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…”

एका गावात संमोहन विद्या जाणणारा एक जादूगार रहात होता. त्याने बऱ्याच मेंढ्या पाळल्या होत्या आणि त्यातील तो रोज एक मेंढी कापून कुटुंबियांसह तो आवडीने फस्त करायचा. कितीही निर्बुद्ध असल्या; तरी, मेंढ्यांच्या हळूहळू ध्यानी यायला लागलं की, “कधि हा तर, कधि तो” असे आपले एकेक मित्र, नातेवाईक दिवसागणिक गायब व्हायला लागलेत. ही भयंकर बाब ध्यानात आल्यावर

“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…” Read More »

नुकत्याच पार पडलेल्या ‘सरकारी शिवजयंति’च्या आणि…….

वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच कधि मिळाली नव्हती) संघर्षरत राहून “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता” स्वरुप असलेल्या, “कंत्राटी-कामगार पद्धती”ला एकजुटीने ठोकरुन लावणाऱ्या, भारतात सहा आकडी (रु. एक लाखाहून अधिक) पगार, वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच मिळाली नव्हती) एकूण १२ वर्षे सहा आकडी विक्रमी बोनस देणाऱ्या आणि, केवळ, शिवछत्रपती-नीतिनुसारच चालणाऱ्या….

नुकत्याच पार पडलेल्या ‘सरकारी शिवजयंति’च्या आणि……. Read More »

आपल्या देशात ‘अर्थक्रांति-संकल्पना’ राबविण्यासोबतच, जपान, द. कोरियासारख्या देशांप्रमाणेच कठोर ‘वारसाहक्क कर व भेट-बक्षीसांवर कर’ स्वतंत्रपणे लावावा लागेल…

‘जपान’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशात देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाही ! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व रोजगार हमी

आपल्या देशात ‘अर्थक्रांति-संकल्पना’ राबविण्यासोबतच, जपान, द. कोरियासारख्या देशांप्रमाणेच कठोर ‘वारसाहक्क कर व भेट-बक्षीसांवर कर’ स्वतंत्रपणे लावावा लागेल… Read More »

UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या…

मित्रहो, UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… हे सर्वच, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’चा (Vampire-State System) एकतर अविभाज्य भाग आहेत वा ते स्वतःच ही व्यवस्था, निर्माण करुन देशभर मूठभरांच्या स्वार्थासाठी अन्यायकारकरित्या चालवतायत! सद्यस्थितीत, खालील राजकीय-धोरणे व विचारधारा देशात कल्याणकारी-राज्य प्रस्थापनेसाठी अत्यावश्यक असताना, आपल्या देशात, कुठल्याही निवडणूक प्रचार-मंथनात, याचा ओझरताही उल्लेख नसतो, ही किती खेदाची व

UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… Read More »

सन्मानजनक किमानवेतन

सन्मानजनक “किमानवेतन-निश्चिती”सारख्या श्रमिकांच्या मूलभूत स्वरुपाच्या समस्यांवर, अशी तज्ज्ञ समिती पुन्हा कधि स्थापन झाली नाही… ज्याची, आज निकडीची गरज असताना, उलट कामगार-कर्मचारीवर्गावर घाला घालणारे कायदे, संसदेत मंजूर होतायत! जगभरात, ‘किमानवेतना’ संदर्भात… सर्वोच्चवेतनमान आणि निम्नतम वेतनमान यांचं गुणोत्तर १२ : १ यापेक्षा कमीजास्त असू नये म्हणून, जागृत श्रमिकवर्गाकडून सार्वमतासाठी दबाव निर्माण केला जात असताना व तसे कायदे

सन्मानजनक किमानवेतन Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. “नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. Read More »